पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव, पण याच ऋतूमध्ये विविध प्रकारचे संसर्ग, पाचनाच्या तक्रारी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या काळात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरते. अनेक आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये हंगामी...
IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. गाजियाबादमधील इंदिरापूरम भागात राहणाऱ्या एका युवतीने त्याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर...
महाराष्ट्रात सध्या भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक ओळखीवर मोठा राजकीय वाद उसळलेला आहे. या वादाची ठिणगी लागली प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या प्रस्तावावरून. मराठी मातृभाषेच्या...
मिरा भाईंदर शहर पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाच्या वावटळीत अडकलेलं दिसत आहे. एका अमराठी व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून कानशिलात लगावल्याच्या घटनेनंतर वातावरण चांगलंच पेटले आहे. याला...