अनेक महत्त्वाच्या निर्णयांसह वादळी चर्चांनी महाराष्ट्र पावसाळी हे अधिवेशन गाजले. शुक्रवार, १८ जुलैला महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session 2025) संपले. दि. ३० जूनपासून सुरू झालेले अनेक महत्त्वाचे निर्णय आणि काही वादळी चर्चांमुळे हे अधिवेशन चर्चेत...
सात-आठ महिने विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊन झाले आहेत. या निवडणूक निकालांवर त्यानंतर चर्चा सुरु असते. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
कोलकता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) पाठिंब्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आपण...