मुंबई
लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Elections) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections) तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी विधानपरिषद निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग...
मुंबई
आज विधान परिषदेच्या (Legislative Council Election) 11 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणं निश्चित आहे....
मुंबई
विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) 11 तारीख करिता आज विधानभवन पार (MLC Election) पडत आहे. या निवडणुकीमध्ये महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi)...
मुंबई
राज्यातील महायुती (MahaYuti) सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. 55 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गाच्या...
मुंबई
राज्यात आरक्षणाचा (Reservation) प्रश्न गंभीर होण्यास महायुती (Mahayuti) सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे...
मुंबई
महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) मुंबईतील रेल्वे स्थानकांची (Mumbai Local) नावं बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उपनगरातील 7 रेल्वे स्थानकांची (Mumbai Railway Station)...
मुंबई
लोकसभेनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) करिता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi)...
मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) मविआला (Maha Vikas Aghadi) थोडे यश मिळाले त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या खोट्या नरेटिव्हवर आपल्याला...
मुंबई
मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली आहे. मुंबई व उपनगरातील (Mumbai) अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले, रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प...
मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) जोरदार चर्चा आहे. आज या निवडणुकीत (Legislative Council Elections) अर्ज माघारी घेण्यासाठी अखेरची मुदत...
मुंबई
काँग्रेस पक्ष (Congress) हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीत...
मुंबई
महाभ्रष्टयुती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असून विकासाच्या नावाखाली कर्ज काढून भ्रष्ट मार्गाने मलिदा खाल्ला जात आहे. जागतिक बँकेसह इतर बँकांकडूनही कर्ज काढले...