राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकत्र यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसोबतच जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. या दोन्ही पक्षातील नेते याबाबत विविध...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासूनराजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा होत...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर येणार आहेत. (Maharashtra Politics) थोड्याच वेळात शहा पुण्यातून रायगडकडे रवाना होणार आहेत. मात्र याआधीच एक राजकीय घडामोड...
नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समोर आलंय. नाशिकचं पालकमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या...
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर आता (Maharashtra Politics) महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मोर्चा वळवला आहे. महायुतीतील पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे....
''काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Maharashtra Politics) विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांबाबत आणि आलेल्या निकालाबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावेळी राज...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत (Maharashtra Politics) झालं. ठाकरे गटाला मोठा झटका बसला. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. काँग्रेसलाही...
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात (Maharashtra Politics) महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं. मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर मंत्री कामालाही लागले आहेत. मात्र, या मंत्र्यांच्या तक्रारी होऊ...
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Maharashtra Politics) नाराज असतानाच नवा उदय होणार होता असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर,...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीकडून (Maharashtra Politics) जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर शिर्डीत आजपासून सुरू झाले आहे....
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यात एकुण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची (Maharashtra Cabinet Expansion) शपथ घेतली. खातेवाटपही जाहीर झालं मात्र, तरीही काही जणांनी अद्यापही...
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय...
राज्याचे गृहमंत्रिपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP) यांच्याकडे आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी (Shrirang Barane) प्रश्नचिन्ह...
राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काल रात्री खाते वाटपदेखील जाहिर करण्यात आले आहे. दरम्यान सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao...