महायुती सरकार आल्यापासून राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामधील बहुतेक आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत. (Sanjay Raut) सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या...
हवामान विभागाने मुंबईसह सभोवतालच्या (Rain Alert) परिसरामध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोकणात पावसाचा जोर पुढील 4 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज...
आज २२ जून २०२५ रोजी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी (Malegaon Factory Election) मतदान पार पडत आहे. मतदानालाआज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली...
आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तोफ पुन्हा धडाडली. राज्यात सध्या दोन दिवसांपासून बोलबच्चन हा जणू परवलीचा शब्द झाला आहे. एकमेकांना सत्ताधारी आणि विरोधक...
आळंदीत आज माध्यम प्रतिनिधींना विश्वस्तांनी खूप खराब वागणूक दिली. हाकलण्याचा प्रयत्न झाला. त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलले. “अशा...
आठवड्याच्या सुरुवातीपासून मुसळधार कोसळणाऱ्या (Maharashtra Weathe)r पावसाने मुंबईसह आजुबाजूच्या जिल्ह्यांत विश्रांती घेतली आहे. पण भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार...
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) मात्र, वेगळाच सूर आळवला आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे पवारांनी...
राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा (Third Language) म्हणून हिंदी किंवा भारतीय भाषा शिकविण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर एकाच दिवसात तिसऱ्या भाषेचा समावेश असलेले वेळापत्रक आणि...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरून राज्यात खळबळ उडाली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू केले आहे. त्यामुळे त्या त्या राज्याच्या सरकारने विचार करून...
कॅमलिन हा एक असा ब्रँड आहे, जो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शाळेपासून कॉलेजपर्यंत, कार्यालयापासून कलाकारांच्या स्टुडिओपर्यंत, कॅमलिन सर्वत्र आहे. एक मराठी माणसाने स्वप्न पाहिलं,...
भारताचा भाषिक वारसा परत मिळवण्याची वेळ आली आहे आणि राष्ट्राची ओळख त्याच्या स्वतःच्या भाषेवरून होते. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)असं एका कार्यक्रमात बोलताना...
बॉलीवूड असा एक मायाजाळ आहे जिथे प्रत्येकजण मेहनतीने स्वप्नपूर्ण करण्यासाठी येत असत पण काहींना नशिबाची सात मिळते तर काहींना यशाच्या अर्ध्या शिखरावर स्वप्न विसरावं...