सध्या भारतातील उत्तर भाग विशेषतः दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट प्रचंड तीव्रतेने धडक देत आहे. ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलेल्या...
कोणताही ऋतू असो, त्वचेची नीट काळजी घेणं गरजेचं असतं. पण त्यातही कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना विशेष लक्ष द्यावं लागतं. अनेक घरगुती उपाय...
आपल्या आजीबाईच्या काळापासून चंदनाचा सौंदर्योपचारांमध्ये मोठा मान होता. त्याचा गंध मन शांत करणारा आणि गुणधर्म त्वचेसाठी अमूल्य आहेत. चंदनामध्ये नैसर्गिक थंडावा देणारे, जंतूनाशक, दाह...
उन्हाळ्यात सूर्याची तीव्रता, घाम, धूळ आणि चिकटपणामुळे आपल्या त्वचेवर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय वापरत असतो. अशाच...
नाश्ता म्हणजे दिवसाची खरी सुरूवात. रात्रीच्या उपवासानंतर शरीराला ऊर्जा देणारा आणि दिवसभर सतेज ठेवणारा पहिला आहार म्हणजे नाश्ता. त्यामुळे नाश्ता हा केवळ भरपेटच नव्हे,...
राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज भाजपश्रेष्ठींच्या उपस्थितमध्ये...
महाराष्ट्र राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी शिकवण्याचा आदेश मागे घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विरोधी पक्षांसह अनेक संघटनांनी याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. विरोधी...
आझाद मैदानावर हजारों आशा सेविकांचे मानधन न मिळाल्याच्या विरोधात (Asha Sevika Andolan) आंदोलन सुरु केले आहे. बेमुदत कामबंद आंदोलन मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा...
विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते आणि विदर्भातील आमदार नाना पटोले (Nana Patole) यांचं आज सभागृहात आक्रमक वर्तन पहायला मिळालं. नाना पटोले हे...
आज राष्ट्रीय कृषी दिन (Farmers Loan Waiver) आहे, पण सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांप्रती आपली जबाबदारी विसरलं आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)...
सध्याच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बेस्ट बसेस आणि रिक्षांचे भाडे वाढवण्यात आले होते. त्यामुळे इतर अनेक वर्गांनीही त्यांच्या सेवा वाढवल्या...
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. (Uddhav Thackeray and Raj Thackeray) मात्र विरोधकांकडून जोरदार विरोध या निर्णयाला करण्यात आला. ५...