मागील आठवड्यात राज्यभरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. (Maharashtra Weather) पावसाने जोरदार हजेरी मुंबई, रायगड, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या सर्वच भागामध्ये लावली होती. सध्या...
विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र सह राज्यातील 24 जिल्ह्यांना जोडणाऱ्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा इगतपुरी...
घरात आरसा ठेवणे ही केवळ सौंदर्याची बाब नाही, तर वास्तुशास्त्रानुसार त्याचा थेट संबंध घरातील सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धीशी आहे. वास्तुशास्त्रात आरशाला विशेष महत्त्व...
आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वेळ काढणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. विशेषतः खास प्रसंगी आकर्षक दिसण्यासाठी आपण चेहऱ्याच्या सौंदर्यावर जास्त लक्ष...
मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून सुटका करून निसर्गाच्या सान्निध्यात एक ताजेतवाने सुट्टी घालवण्यासाठी लोणावळा हे मुंबईकरांचे आवडते हिल स्टेशन आहे. मुंबईपासून फक्त 210 किमी अंतरावर असलेले...
दही हे आपल्या आहारातील एक महत्त्वाचे पदार्थ आहे, जे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर पानाच्या वेलीसारख्या वनस्पतींसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात...
आजकाल वजन वाढण्याची समस्या सर्वत्र पसरली आहे. प्रत्येकजण आपले वजन नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहे. व्यायामासोबतच आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ट्रेनर...
आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारा ताणतणाव अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे, त्यापैकी लठ्ठपणा ही एक प्रमुख समस्या आहे. लठ्ठपणामुळे केवळ शारीरिक स्वरूपावरच परिणाम होत नाही,...
मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गट जमीनदोस्त करण्याचे विधान केल्यापासून राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महाजनांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत शिवसेना...
काही दिवसांवर आलेल्या आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) (Raj Thackeray) जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यातील मनसेच्या शहर कार्यालयात आज...
भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख सध्याच्या राजकारणात ‘नाच्या’ असा केला जातो आणि ते खरे असावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागेपुढे ठुमके देत नाचण्याशिवाय...