युपीआय वापरकर्त्यांचे फोन पे (PhonePe) हे आवडते अॅप आहे. फोन पेने एक गुड न्युज याच फोन पे युजर्ससाठी आणली आहे. त्यामुळे आता फोन पेच्या ग्राहकांना विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे. जीएस पे ही प्रणाली...
पुर्वीचे ट्विटर आणि आताचे एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांची आता भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री झाली आहे. कारण आता एलन मस्कच्या स्टारलिंक सॅटकॉम सेवेला भारतात परवानगी देण्यात आली आहे. या...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासूनराजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे...
किल्ले रायगडावर आज अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला आहे. राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त आज या...
विशाळगडवर (Vishalgad) कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असा आदेश कोल्हापूरचे नवीन जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी दिला आहे. या ठिकाणी...
राज्यातील 903 विकास प्रकल्पांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रशासकीय मान्यता(CM Devendra Fadnavis Maharashtra) रद्द केले आहेत. मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित (Beed...
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. पावसाचा जोर मे महिन्याच्या सुरूवातीला जास्त होता, जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत परंतु तो...
महिन्याच्या सुरुवातीला घरासाठी किराणा व इतर आवश्यक सामान घेण्याचा विचार आला की डोळ्यासमोर पहिलं नाव येतं – DMart. चांगल्या दर्जाचं, परवडणारं आणि सवलतीमध्ये मिळणारं...
स्वयंपाकघरात काम करणे हे खरंतर कोणत्याही मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. गॅसची जळजळीत उष्णता, धुरामुळे येणारी वाफ, शरीरातून वाहणारा घाम आणि विद्युत उपकरणांमधून निर्माण होणारे...
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केस गळणे, कोंडा होणे, केस कोरडे आणि निस्तेज होणे यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. चुकीच्या आहाराच्या सवयी, पुरेशी झोप...
देशातील सर्वांत लांब महामार्ग हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं (Samrudhi Mahamarg ) अंतिम टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या...
आमची गाडी छान चालली आहे, आम्ही तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलीयं. मुंबई-नागपूर दरम्यानच्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब...
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) शेवटच्या टप्प्याचं आज (5 जून) लोकार्पण पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते...