काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. यामध्ये त्यांनी अनेक मोठमोठे दावे केले आहेत. नुकतेच मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “नरकातला स्वर्ग...
गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी (28 मे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकमधील...