राज्यात मान्सूनने काही ठिकाणी विश्रांती घेतली आहे. मात्र पावसाचा जोर घाटमाथ्यावर (Maharashtra Rain Update) वाढला आहे. पुढील काही (IMD Rain Alert) दिवसांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या काळात नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन...
सध्या भारतातील उत्तर भाग विशेषतः दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट प्रचंड तीव्रतेने धडक देत आहे. ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलेल्या तापमानामुळे लोकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रुग्णालयात भरती होण्याची...