महायुती सरकारला राज्यात सत्ता स्थापन करून पाच महिने उलटले असले तरी, अद्यापही राज्यमंत्री अधिकाराविना कार्यरत आहेत, ही बाब शासन व्यवस्थेतील गोंधळ दर्शवते. 5 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधीनंतर देखील आजपर्यंत राज्यमंत्र्यांना खात्यांचे स्पष्ट अधिकार न मिळाल्याने त्यांच्या...
भारताची अर्थव्यवस्था, जी सध्या ४ ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर उभी आहे, ती आजही मोठ्या प्रमाणात शेतीवर आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसावर अवलंबून आहे. देशातील सुमारे ७० टक्के भूभाग मान्सूनच्या पावसावर जगतो. मात्र दुर्दैवाने आजही अनेक भागांमध्ये सिंचनाची...
सातारा
हवामान विभागाच्या (IMD) अलर्टनुसार सातारा (Satara) जिल्ह्यात रविवारी दिवसभर मुसळधार (Rain Alert) पाऊस झाला. पावसामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणीसाठ्यात 2 टीएमसीने वाढ झाली...