एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
मुंबई
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील शपथ देण्याची...
शंकर जाधव, डोंबिवली
गौरी, गणपती (Ganeshotsav) निमित्त मुंबईसह उपनगरातून कोकणात (Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या हि लक्षणीय असते. परंतु कोकण वासियांना दरवर्षी रेल्वेने कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या...