पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला...
पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये (Weather Update) जोरदार हजेरी लावली आहे. आजही राज्यात हवामान विभागाने वादळी पावसाची शक्यता (Rain Alert) कायम असल्याचं सांगितली आहे. तर जोरदार पावसाची शक्यता विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आहे. हवामान...