प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेता संजय दत्तने वेळेवर पोलिसांना माहिती दिली असती, तर तब्बल 267 निरपराधांचे जीव...
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये मराठी बोलल्यामुळे झालेली मारहाण, तर दुसरीकडे शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं, या घटनांनी या...
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य मेळावा पार पडला. राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने...
अर्थसंकल्पातून समान्य माणसाला, कायम धावत असणाऱ्या मुंबईकरांना, लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना काय मिळाले याची चर्चा होण्याऐवजी ‘हलाल मटन’ खरेदी करायचे की ‘झटका‘ असा नवा वाद...
व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांचे आवाज बंद केले जात आहेत. (Budget) अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. आम्हाला स्वातंत्र आहे. बोलण्याचं. ते हिरावून घेतलं जात आहे. त्यामुळे...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना (Rahul Narvekar) पत्र लिहून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव...
राज्यात आता फडणवीस सरकार स्थापन झालंय. त्यांनी मंगळवार पासून एक निर्णय घेतलाय. या अंतर्गत मध्यान्ह भोजनातील (Shaley Poshan Aahar) अंडी बंद केल्याची माहिती मिळतेय....
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता...
सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याच्या घटनेला दोन दिवस (Saif Ali Khan) उलटून गेले आहेत. या दोन दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली....
बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा संबंध मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणासोबत लावला जातोय. पुण्यात सीआयडीसमोर वाल्मिक कराडने (Walmik...
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यात एकुण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची (Maharashtra Cabinet Expansion) शपथ घेतली. खातेवाटपही जाहीर झालं मात्र, तरीही काही जणांनी अद्यापही...
हाराष्ट्रात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 29 ऑक्टॉबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज आणि उद्या...
बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आधी समोर आली होती. मात्र त्यानंतर त्याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी समजली....