बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही आणि ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली आहे. यावेळी शशांक राव (Shashank Rao) यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले....
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षावर मात करत दिल्लीमध्ये भाजपची सत्ता स्थापन केली. यानंतर अरविंद केजरीवाल यांचे सरकार गेले आणि रेखा गुप्ता (Attack On Rekha Gupta) यांचे भाजप सरकार दिल्लीत स्थापन झाले. त्यावेळेस...
टी-20 विश्वचषक पटकवल्यानंतर प्रथमच भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) खेळण्यास उतरणार आहे. शनिवारपासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा प्रारंभ होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील...