वातावरणातील सतत बदल, वाढलेली आर्द्रता आणि उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणे याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज वाटू लागते आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्या वाढतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता तर महत्त्वाची आहेच, पण...
लग्नसराईच्या काळात प्रत्येक स्त्री आणि मुलीच्या सौंदर्याची खरी शोभा म्हणजे तिच्या हातांवरची सुबक आणि गडद रंगाची मेहंदी. विशेषतः वधूसाठी तर ही मेहंदी अधिक गडद, उठावदार आणि लक्षवेधी असावी, असं प्रत्येकाला वाटतं. सध्या बाजारात रंग पटकन येणारी...