कॅमलिन हा एक असा ब्रँड आहे, जो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शाळेपासून कॉलेजपर्यंत, कार्यालयापासून कलाकारांच्या स्टुडिओपर्यंत, कॅमलिन सर्वत्र आहे. एक मराठी माणसाने स्वप्न पाहिलं, आणि त्या स्वप्नाला रंग भरत एक जागतिक ब्रँड निर्माण केला. कॅमलिन, ज्याने...
भारताचा भाषिक वारसा परत मिळवण्याची वेळ आली आहे आणि राष्ट्राची ओळख त्याच्या स्वतःच्या भाषेवरून होते. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)असं एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. तसेच जगाचे नेतृत्व मूळ भाषांमध्ये अभिमानाने करण्याची वेळ आता आली आहे....
२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील (Ind Pak War) पहलगामला भेट देणाऱ्या पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला....
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Ind Pak War) सुरू असलेला लष्करी संघर्ष संपला आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये गोळीबार किंवा...
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांचे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेशी...
भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan Broke Ceasefire) युद्धबंदी करारानंतर अवघ्या काही तासांतच सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पाकिस्तानच्या...