प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेता संजय दत्तने वेळेवर पोलिसांना माहिती दिली असती, तर तब्बल 267 निरपराधांचे जीव...
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये मराठी बोलल्यामुळे झालेली मारहाण, तर दुसरीकडे शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं, या घटनांनी या...
बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रिटी ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी’ (International Indian Film Academy) पुरस्कार 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी (IIFA 2024) पोहोचले आहेत. 27 सप्टेंबरपासून अबुधाबीच्या यास...