हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभरात वादळ उठले आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला आता विरोध करण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथून 5 जुलैला भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये मविआतील सर्व नेते आणि मनसे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. पण...
ओतूर (Otur News) ,प्रतिनिधी:दि.२९ जून ( रमेश तांबे )
नागरिकांनो, सावधान! जुन्नर तालुक्यात सध्या दिवसा ढवळ्या घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, विशेषतः शेतात काम करणारे शेतकरी,जेव्हा घराला कुलूप लावून तुम्ही शेतात जात असाल,तेव्हा अधिक सतर्क राहण्याची गरज...
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, आपल्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. उष्णतेमुळे शरीराला थंडावा आणि हायड्रेशन मिळणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी...
प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते की तिचे केस रेशमी, गुळवट आणि नैसर्गिक चमकदार असावेत. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, प्रदूषण, अपुरा झोप, तणाव आणि चुकीचा आहार...