एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय महाराष्ट्र असं लोक आता म्हणत आहेत. आजच्या विधान सभेच्या कामकाजावरही या घटनेचे...
विधानसभा हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकारात आपण आणि जयंत पाटील फसवले गेल्याची (Vidhan Bhavan Rada) भावनाव्यक्त केलीय. एक संतप्त...
राज्यात उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत चालल्या असून पुढचे 24 तास उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आगडोंब उडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान पाहायला मिळत आहे. (Heat Wave) यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा वातावरणात बदल...
होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला आहे.छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात...
राज्यात गेल्या दिवसांपासून तापमान वाढ होताना दिसून येतो आहे. काही ठिकाणी पारा ४२ अंशापर्यंत (Heat Wave) पोहोचला आहे. विदर्भात पुढचे दोन दिवस उन्हाचा तडाखा...
महाराष्ट्रातील विदर्भात, सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. (Heat Wave) शनिवारी चंद्रपूरमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर पुण्यातही तापमान ४० अंशांच्या वर नोंदवले गेले....
होळीनंतर राज्यातील उकाड्यात वाढ होत जाते, (Heat Wave) असा एक सर्वसाधारण अनुभव, अंदाज आहे. मात्र, यंदा होळीच्या आधीपासूनच राज्यात उष्णतेचा तडाखा जाणवतो आहे. आता...
फेब्रुवारीच्या शेवटापासूनच महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढली असून, (Heat Wave) आता उन्हाचा मारा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ३८ अंशांच्या वर मुंबई (Mumbai), विदर्भ आणि कोकणसह...
दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा तडाखा Heat Wave वाढत असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत. मार्च महिना सुरू होताच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. (Weather)...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यात कोरडे आणि शुष्क वारे वाहत असून उन्हाच्या तीव्र (Heat Wave) झाल्यात. अशातच आता मुंबईकरांना (Mumbai) होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि...
महाराष्ट्रातून थंडी गायब झाली आहे. उष्णतेच्या झळांनी (Heat Wave) नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने उत्तरेकडील राज्यांना पावासाचा इशारा दिला आहे. चक्रकार वाऱ्यांची स्थिती...
महाराष्ट्र राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढायला लागली आहे. उन्हाचा पारा वाढतोय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने मुंबईसह महाराष्ट्रातील (Heat Wave) सहा जिल्ह्यांमध्ये दोन...
राज्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान (Heat Wave) विभागाकडून काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता. तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच मुंबई, ठाणे,...