राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सतत काहीनाकाही विधाने करुन चर्चेत राहत असतात. आताही त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल मंत्री कोकाटे...
पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे जवळपास प्रकाशन झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी या पुस्तकाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविली आहे. यासंदर्भात त्यांनी ‘X’...