रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun Accident) परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसात भीषण अपघात झाला. कराड-चिपळूण महामार्गावरील पिंपळी गावाजवळ भरधाव थार जीपने समोरून येणाऱ्या प्रवासी रिक्षाला जोरदार (Thar Overturns Rickshaw) धडक दिली. या अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू...
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगर आणि ठाणे, (Mumbai Local) कल्याण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. अशामध्ये मंगळवारी (19 ऑगस्ट) सकाळी 11नंतर मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते सीएसएमटी आणि हार्बर...