कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राजीनामा द्या, अशी मागणी अनेक राजकीय विरोधी नेते करू लागले....
भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा आपल्या देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. (Indian National Flag) हवेत अभिमानाने फडकणारा तिरंगा पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते. २०२५ च्या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्रसंगी, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी, तिरंगा देशाच्या...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. हा निकाल अविश्वसनीय असल्याचे सांगत मतदानाच्या टक्केवारीतील घोळामुळे महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते....
गुजरात, केरळ (Kerala), पंजाब (Panjab) आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भारत निवडणूक आयोगाने (Election Commission decision)पोटनिवडणुका घेण्याचा (By elections) निर्णय घेतला...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झालं...
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने रणजित कासले (Rejects Kasle ) यांचे दावे फेटाळले आहेत. रणजीत कासले यांनी निवडणुकीदरम्यान दहा लाख रुपये आपल्या अकाउंट वर जमा करण्यात आले...
भारतात गेल्या दहा वर्षांपासून ईव्हीएम घोटाळा सुरू होताच. त्यात ‘निवडणूक फोटो ओळखपत्र’ म्हणजे ‘EPIC’मध्ये घोटाळा करून भाजपा आपल्या मतांच्या दिवसाढवळ्या चोऱ्यामाऱ्या करीत आहे. पश्चिम...
सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) ईव्हीएममधील (EVM) डेटा नष्ट करू नये असे निर्देश दिले. निवडणुकीनंतर ईव्हीएम पडताळणीशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च...
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Elections) खळबळजनक दावा केला. या निवडणुकीत गडबड झाली. मतदार याद्यांत गडबड झाली. मागील पाच...
आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणुक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले....
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीने अभूतपूर्व यश संपादन करत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला (MVA) दारुण...
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता ईव्हीएमवरून राजकारण तापले आहे. या पराभवाचे खापर विरोधी पक्षांचे नेते ईव्हीएमवर फोडत असतानाच काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap)...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं. भाजपनं तब्बल 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पुन्हा मिळवला. तर एकनाथ शिंदे शिवसेना 57...
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता निवडणूक आयोगाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या (Rajya Sabha By-Election) सहा रिक्त जागांवर निवडणुकीसाठी...