आपण भारतात दररोज रस्त्यावर लाखो गाड्या धावताना पाहतो. पण त्या गाड्यांमधून सुरक्षित प्रवास होतोच, असं नाही. अनेक वेळा चालकांकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन होतं, आणि त्यातला एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित नियम म्हणजे – गाडी चालवताना किंवा गाडीत...
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणं ही सर्वसामान्य बाब झाली आहे. असमाधानी खाण्याच्या सवयी, वेळेअभावी होणारी व्यायामाची कमतरता आणि सततचा तणाव या सगळ्याचा मिळून शरीरावर आणि मनावर खोलवर परिणाम होतो. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल...
मुंबई
डोंबिवलीतील एमआयडीसीत (Dombivali Blast) केमिकल कंपनीत (Chemical Companies) झालेल्या भीषण स्फोटात (Blast) आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण गंभीर जखमीअसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली...