महायुती सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटून गेले आहेत. तरी देखील सरकारमधील तिन्ही पक्षांत नाराजी अन् कुरघोडीचे प्रकार घडत असतात. परंतु, नाराजी जास्त वाढायला...
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झाले असून यावेळी मात्र कमान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
“जनादेश जसा दणदणीत आहे, तसाच तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून चालण्याचा जो मार्ग दिला आहे. त्या मार्गाने चालण्याचा...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक आनंदवार्ता दिली आहे. गेल्या 10 वर्षांतील गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यात...
आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केला होता. धनंजय मुंडे यांच्या ‘सातपुडा’ या सरकारी...
राज्य सरकारने मुंबईचा (Mumbai) विकास करण्यासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू केलेत. लवकरच चौथी मुंबई स्थापन केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने सरदेसाई वाड्यातून पडकले होते. हे स्थळ संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या शौर्य आणि बलिदानाची एक मार्मिक आठवण...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्याची देशभरात चर्चा सुरू झाली. याच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कशी फोफावली आहे याची आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
काल धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मागच्या अडीच महिन्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना...
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांच्यावर देखील...
विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन गदारोळ झाला....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे तत्कालीन असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आणखी पुन्हा एकदा एका निर्णयाला फडणवीस सरकारकडून (Devendra Fadnavis) ब्रेक लावण्यात आला...