उन्हाळा सुरू होताच बाजारपेठेत एक गोडसर, रसाळ आणि सर्वांच्याच आवडीचे फळ दिसू लागते – ते म्हणजे लिची. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या या फळामध्ये सुमारे ८२% पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचाव...
चित्रपटसृष्टीत संयम राखणारे आणि कुटुंबासाठी भक्कमपणे उभे राहणारे अभिनेते म्हणून ओळख असलेल्या सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी अलीकडेच आपल्या मुलगा अहान शेट्टी याच्याविरोधात सुरू असलेल्या ट्रोलिंग आणि अफवांवर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉर्डर 2’ (Boarder 2) या...
राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला...
राज्यात सध्या मराठी भाषिक आणि हिंदी भाषकांत वाद होत आहेत. मराठी कुटुंबांना हिंदी भाषकांकडून मारहाण झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. यातच आता राज्यातील शाळांमध्ये हिंदी...
येत्या 23 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी (CM Devendra Fadnavis) चर्चा करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर येणार आहेत. (Maharashtra Politics) थोड्याच वेळात शहा पुण्यातून रायगडकडे रवाना होणार आहेत. मात्र याआधीच एक राजकीय घडामोड...
छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. महाराजांच्या जयंती दिनापासून राज्यातील काही हिंदूत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिला आहे....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani यांनी रात्री भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली असून रात्री 10 वाजता...
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची वक्तव्ये सध्या राज्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी...
मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्यांनी नवा वाद पेटला आहे. “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे...
मस्साजोगचे सरपंच संतोश देशमुख यांच्या हत्येनंतर महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर चहूबाजुंनी टिकीचे झोड उठवली जात होती. अखेर काल (दि.4) धनंजय मुंडे...
खंडणी प्रकरणावरून बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील संतोष देशमुख यांना मारहाण...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर राज्यात भावना तीव्र झाल्याचे चित्र आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार...
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारे तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षातील हेच महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. हे महाराष्ट्र घडवणार आहेत....