लग्न ठरलंय? किंवा नव्याने मंगळसूत्र घेण्याचा विचार करताय? मग हे ठरवणं महत्त्वाचं ठरतं की कोणत्या प्रकारचं मंगळसूत्र तुमच्यासाठी योग्य आहे. केवळ सौंदर्यापुरतं नव्हे, तर वापर, डिझाइन, मेटल, बजेट, टिकाऊपणा आणि वैयक्तिक गरजांनुसार मंगळसूत्र निवडणं अधिक आवश्यक...
आजच्या धकाधकीच्या आणि असंतुलित जीवनशैलीमध्ये आरोग्य जपणं म्हणजे एक मोठं आव्हान. सततचा तणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि रासायनिक औषधांचा मारा – हे सगळं शरीरावर दीर्घकालीन परिणाम करतं. अशा वेळी घरात सहज उपलब्ध असलेल्या...
राज्यभरातून हिंदी भाषा सक्तीला विरोध होत असतानाच हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द महायुती सरकारने केला आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टोलेबाजी करण्यात येत...
उत्तर महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये कारण या दोनही पक्षांचे माजी आमदार आता प्रवेश करणार...
महायुती सरकार आल्यापासून राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामधील बहुतेक आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत. (Sanjay Raut) सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या...
धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 85 लाख रुपयांच्या रकमेसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना...
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी (Maharashtra Politics) जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत...
ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरून आहे. परंतु यासंदर्भात अजून कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आता संदेश नाही,...
राज्यात महायुतीचं सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने उलटून गेले असले तरी सरकारमधील धुसफूस काही संपत नाही. सरकारमधील मंत्री आणि नेते वेळोवेळी असंतोषाला वाट करुन...
समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) शेवटचा टप्पा सुरु करण्याबाबात राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी इगतपुरी...
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे....
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी...
राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला...
राज्यात सध्या मराठी भाषिक आणि हिंदी भाषकांत वाद होत आहेत. मराठी कुटुंबांना हिंदी भाषकांकडून मारहाण झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. यातच आता राज्यातील शाळांमध्ये हिंदी...