सध्या भारतातील उत्तर भाग विशेषतः दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट प्रचंड तीव्रतेने धडक देत आहे. ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलेल्या तापमानामुळे लोकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रुग्णालयात भरती होण्याची...
कोणताही ऋतू असो, त्वचेची नीट काळजी घेणं गरजेचं असतं. पण त्यातही कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना विशेष लक्ष द्यावं लागतं. अनेक घरगुती उपाय आजमावले जातात, पण त्यामध्ये एक सर्वसामान्य, प्रभावी आणि सोपा उपाय म्हणजे ग्लिसरीन....