पाकिस्तानचा (Pakistan) वाईट काळ पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने 7 मार्च रोजी पाकिस्तानचे मोठे नुकसान केलं.. पाकिस्तानवर...
मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात वातावरणात बदल (Weather Update) झालाय. ढगाळ हवामान अन् वादळी पावसामुळे तापमानात घट झाल्याचं जाणवतंय. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा थैमान काल पाहायला मिळालं. तापमानामधील चढ – उतार...