कर्जबाजारीपणाला कंटाळून सहा महिन्यात 527 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
पश्चिम विदर्भात १ ते १९ जुलै या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात झालेल्या पावसामुळे ८४ हजार ८८ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी...
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील महिसागर नदीवर बांधलेला पूल (Bridge Collapse) अचानक कोसळला. पूल कोसळल्याने अनेक वाहने नदीत पडली. या अपघातात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमीही झाले आहेत. महिसागर नदीवर बांधलेला हा...