प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेता संजय दत्तने वेळेवर पोलिसांना माहिती दिली असती, तर तब्बल 267 निरपराधांचे जीव...
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये मराठी बोलल्यामुळे झालेली मारहाण, तर दुसरीकडे शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं, या घटनांनी या...
प्रत्येक सरकार वेगवेगळे प्रयत्न आपल्या राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी करत असतं.महाराष्ट्र सुद्धा देशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सध्याच्या घडीला परकीय गुंतवणुकीबरोबरच आकडेवारीवरुन यशस्वी ठरत असल्याचं स्पष्ट...