प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेता संजय दत्तने वेळेवर पोलिसांना माहिती दिली असती, तर तब्बल 267 निरपराधांचे जीव...
सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत आहे. एका रेस्टॉरंटमध्ये मराठी बोलल्यामुळे झालेली मारहाण, तर दुसरीकडे शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं, या घटनांनी या...
आज मीरारोड-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नियोजित मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. ते म्हणाले,...
मीरा-भाईंदर शहर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. मराठी-हिंदी भाषिक वादाचा भडका उडाल्यानंतर, या भागात मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने...
महाराष्ट्रात सध्या भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक ओळखीवर मोठा राजकीय वाद उसळलेला आहे. या वादाची ठिणगी लागली प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या प्रस्तावावरून. मराठी मातृभाषेच्या...
देशात सध्या वाढती आर्थिक असमानता ही केवळ सामाजिक नाही, तर राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याने की...
राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज भाजपश्रेष्ठींच्या उपस्थितमध्ये...
भारताचा भाषिक वारसा परत मिळवण्याची वेळ आली आहे आणि राष्ट्राची ओळख त्याच्या स्वतःच्या भाषेवरून होते. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)असं एका कार्यक्रमात बोलताना...
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, भाजपने (BJP) मोठा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये निर्णायक...
राजकारणातला गलिच्छ खेळ आता उघडपणे समोर येतोय. संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेत भाजपवर आणि खास करून गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,...
येत्या चार महिन्यांत महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून यासाठी आता आपल्या ताकदीची चाचपणी सुरु झाली आहे. त्याअनुषंगानं भाजपचा (BJP) अजेंडा समोर...
पाकिस्तानने हल्ला करून आमचे पाच-पंचवीस हिंदू मारल्याशिवाय यांच्या राष्ट्रभक्तीला कधीच फेस येत नाही. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगामचा हल्ला याचे ज्वलंत उदाहरण आहे....
सत्ताधाऱ्यांकडून संसदेत वक्फ बोर्ड (Waqf Board Bill) सुधारणा विधेयक मांडण्यात आल्यानंतर आज संसदेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला...