उन्हाळा असल्याने आंब्याचा उल्लेख नसणे शक्य नाही. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते आणि त्याची चव सर्वांना आवडते. उन्हाळ्यात थंड मँगो शेक (Mango Shake) बनवून पिणे अनेकांना आवडते. पण जेव्हा चव वाढवण्यासाठी साखर टाकली जाते तेव्हा...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारताने (India) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर (Imports) भारताने बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक...
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India - Pakistan War) तणाव आहे . दोन्ही देशांचे सैन्य सतर्क आहे आणि सीमेवर...
उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत. पण पहलगाम हल्ल्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Uddhav Thackeray) काँग्रेस आणि शरद...
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. आज पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याची इच्छा व्यक्त केली. कित्येक वर्षे...
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जातीय जनगणना (Caste Survey) करण्याच्या दीर्घकाळाच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे. देशातील विरोधी पक्ष जातीय जनगणनेच्या घोषणेस...
राज्यात गेल्या तीन वर्षात अनेक राजकीय (Politics) घडामोडी घडलेल्या आहेत. पण त्यातही सर्वात दोन मोठ्या घडल्या आहेत, त्या म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या...
गोव्यात लैराई देवी यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. (Lairai Devi Yatra ) किमान ७ जणांचा या अपघातात मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना गोव्यातील...
भारतीय हवामान विभाग आणि सोबतच प्रादेशिक हवामान (Maharashtra Weather) विभागाकडून राज्यातील विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण सोबतच आता राज्यातील...
गोवा हे केवळ समुद्रकिनारे आणि संस्कृतीसाठीच नाही, तर त्याच्या चविष्ट स्ट्रीट फूडसाठीही प्रसिद्ध आहे. (Goa Street Food) गोव्याच्या रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ हे स्थानिक गोवन,...
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या...
जागतिक भूक निर्देशांकात १२५ देशांच्या यादीत भारत १११ व्या क्रमांकावर आहे. यावरून स्पष्ट होते की अजूनही देशातील सर्वांना पुरेसे पौष्टिक अन्न मिळत नाही. अशा...
मोदी सरकारने जातीय जनगणनेला (Caste Survey) मान्यता दिली आहे. बुधवारी झालेल्या सीसीपीए बैठकीत मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्य जनगणनेतच जात जनगणना...