भारताच्या हल्ल्यामुळे निराश झालेला पाकिस्तान सतत अनेक हिंदू मंदिरांना (India Pakistan War) लक्ष्य करत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील मंदिरांवर आणि पंजाबमधील गुरुद्वारांवर गोळीबार झाल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षाही कडक करण्यात...
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी (Army Rules) परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे . या कारवाईत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे....