भारत-पाकिस्तान संबंधात सध्या प्रचंड तणाव आहे. सीजफायरनंतरही भारताची आक्रमक भूमिका कायम आहे. याला कारण आहे, पाकिस्तानची दहशतवादाला खतपणी घालण्याची प्रवृत्ती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील निर्वासित नेते आणि...
येत्या चार महिन्यांत महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून यासाठी आता आपल्या ताकदीची चाचपणी सुरु झाली आहे. त्याअनुषंगानं भाजपचा (BJP) अजेंडा समोर आला आहे. (Elections) मुंबई, ठाणे आणि पुणे या महत्वाच्या शहरांच्या आणि उत्पन्नाच्या...