राज्यात नव्याने लागू करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. राज्यातील शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आले आहे. पण या सूत्रानुसार मराठी, इंग्रजी आणि सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी पण पर्यायी भाषा ठेवण्यात आली....
मोठा वाद राज्यभरात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यावरून निर्माण झाला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिभाषी सूत्र अनिवार्य करण्यात आले. पण हिंदी भाषा शिकण्याची सक्ती या धोरणामध्ये करण्यात आली. पण हिंदी भाषेची महाराष्ट्रात सक्ती नको,...