मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. (Mumbai Rain) या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. नदी लगतच्या भागात कोणीही थांबू नये अशा सूचना करण्यात आल्या आहे. त्यासोबतच मुंबईतील चौपाट्याही बंद करण्यात आल्या आहेत....
दोन दिवसांपूर्वी संग्रामबापू महाराज भंडारे (Sangram Bapu Bhandare) संगमनेर येथील घुलेवाडी येथे यांच्या कीर्तन कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कीर्तन बंद पाडलं आणि महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी...