जुन्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने सुधारीत पीक विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांचा या योजनेच्या (New Crop Insurance Scheme) माध्यमातून फायदा होणार आहे. शेतीत भांडवली गुंतवणूक वाढून...
प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर अभिनेता संजय दत्तने वेळेवर पोलिसांना माहिती दिली असती, तर तब्बल 267 निरपराधांचे जीव...
मुंबई
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Collapse) मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून अधिक मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. घाटकोपर (Ghatkopar)...
मुंबई
मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Srirang Barne) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी केलेल्या...