राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर देशात वातावरण निर्माण झालंय की हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात ठिणगी पडली आहे. अनेक राज्यातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राने घेतलेल्या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलं. राज ठाकरे आणि उद्धव...
मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान...
भारताचा भाषिक वारसा परत मिळवण्याची वेळ आली आहे आणि राष्ट्राची ओळख त्याच्या स्वतःच्या भाषेवरून होते. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)असं एका कार्यक्रमात बोलताना...
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Politics) बिगुल वाजणार आहे. या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, त्याआधी केंद्रीय गृहमंत्री...
‘नरकातला स्वर्ग’ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्यातील काही मजकूर माध्यमांत आला. याची...
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात कारागृहात असताना त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं प्रकाशन होण्याआधीच पुस्तकात त्यांनी देशाच्या राजकारणातील...
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या हल्ल्याला भारतीय हवाई दलाने मध्यरात्री एअर स्ट्राईक (Air strike)...
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर (Amit Shah) घणाघाती टीका केली. बनावट शिवसेना शाह यांनी महाराष्ट्रात काही जणांना (एकनाथ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर येणार आहेत. (Maharashtra Politics) थोड्याच वेळात शहा पुण्यातून रायगडकडे रवाना होणार आहेत. मात्र याआधीच एक राजकीय घडामोड...
वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही संसदेच्या सभागृहात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक कायद्यात रुपांतरित होणार आहे. पण या...
नवीन फौजदारी कायद्यानुसार महाराष्ट्र सरकारने अभियोग संचालनालय तयार करावे, महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्त कार्यालयांमध्ये तीन नवे फौजदारी कायदे लागू करावेत, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly elections) आपचा (AAP) पराभव झालाय. या निडवणुकीत भाजपने (BJP) ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 22...