राज्यात महायुतीचं सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने उलटून गेले असले तरी सरकारमधील धुसफूस काही संपत नाही. सरकारमधील मंत्री आणि नेते वेळोवेळी असंतोषाला वाट करुन देत असतात. आताही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या (Girish Mahajan) वक्तव्याने महायुतीत...
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचं एक (Nitesh Rane) वक्तव्य सध्या चर्चेत आहे. धाराशिव येथे नुकताच भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. (Nilesh Rane) ‘सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा’,...
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतो. यावेळी त्याने त्याचे दिवंगत आई-वडिल (late Parents) हरी ओम भाटिया आणि अरुणा भाटिया...
'वेलकम' सिनेमाच्या 'वेलकम टू द जंगल'च्या तिसऱ्या भागाबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय दत्तने Sanjay Dutt या सिनेमातून माघार घेतल्याची माहिती सध्या...