काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना (Balasaheb Thorat) किर्तनकार संग्राम बापू भंडारे (Sangram Bhandare) यांनी नथुराम गोडसे स्टाईलने धमकी दिली. आज (21 ऑगस्ट) संगमनेरमध्ये याच्या निषेधार्थ विराट मोर्चा निघाला. या मोर्चातून थोरातांनी जनतेसमोर स्पष्ट सांगितले की,...
एआय आजच्या काळातील सर्वांत मोठी क्रांती आहे. एआय या प्रगत तंत्रज्ञानाच्या (Artificial Intelligence ) आगमनाने सर्वांचे जीवन सोपे जरी झाले असले तरी या तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील आहेत याची जाणीव आपल्याला असायलाच हवी. एआयच्या मदतीने फसवणुकीचे...
अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या दिशा सालियन प्रकरणात आता वेगळी माहिती समोर आली आहे. दिशा सालियन हिने आत्महत्याच केली आहे. विविध पुराव्यांचा दाखला देत पोलिसांनी...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांना गळती लागली. यातही सर्वाधिक नुकसान ठाकरे गटाचंच झालं आहे. ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल...
दिशा सालियन हत्या प्रकरणात ( Disha Salian Case) दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane) याप्रकरणी खळबळजनक...
दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा (Disha Salian Case) एकदा राजकीय वर्तुळात तापले असून यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे...
तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य...
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजीनामा व्हायला उशीर झाला याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत...
राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. हा सत्कार ठाकरे गटाच्या चांगलाच...
गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. याला आता महिना उलटून गेला आहे. तरीही या प्रकरणातला (Devendra Fadnavis )...
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही...
मुंबई शहर म्हणजे स्वप्नांची नगरी. या मुंबईत प्रत्येक राज्यातील, प्रत्येक भाषिक लोक रोजगार मिळवण्यासाठी येत असतात. इतर भाषिक लोक हे मुंबईत स्थायिक होण्यासाठी येत...
महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी 5डिसेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर आता जवळपास आठ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी पुढील 24...