उन्हाळा म्हणजे अंगाची लाही लाही करणारी उष्णता, घामाचा त्रास आणि डिहायड्रेशनचा धोका. त्यामुळे या ऋतूत आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आपण अशा पदार्थांचे सेवन करतो जे थंड वाटतात, पण त्यांचे नैसर्गिक गुणधर्म उष्ण...
पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेल्या बीएसएफचे जवान पीके शॉ (BSF Jawan Purnam Kumar Shaw) यांची बुधवारी (दि.१४) अटारी सीमेवरून भारतात सुखरूप वतन वापसी झाली आहे. शॉ हे २३ एप्रिल २०२५...