झारखंडच्या दारू घोटाळ्यात (Jharkhand Liquor Scam) शिंदे गटाच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली, असा स्फोटक आरोप संजय राऊत यांनी केलाय.शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. (Maharashtra Cabinet) याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील, अशी शक्यता...
राज्यातील राजकारण राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तापलं (Devendra Fadnavis) आहे. रमी जाहिरात प्रकरणानंतर कोकाटेंवर विरोधी पक्षांकडून टीकेची...
हर्षल पाटील या 35 वर्षीय कंत्राटदाराने (Harshal Patil End Life) सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातीलआत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. हर्षल यांनी जलजीवन मिशन...
देशाच्या पायाभूत विकासात मोलाचे योगदान देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. लोकमान्य...
एवढ्या मोठ्या पद्धतीनं कार्यकर्त्याला मारलं. एखाद्या पोलिस छोट्या मोठ्या घटनेत लगेच उचलतात. मात्र यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच अशा गोष्टीला समर्थन आहे का? असा सवाल...
मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Bomb blast) प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याचा ऐतिहासिक निकाल दिला....
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. सूरज चव्हाण (Suraj Chavan) रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्यामुळे म्हणून...
भाजपकडून नुकतच रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ सुरू होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. हिंदी सक्तीच्या...
लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी...
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला. या पत्रकार परिषदेत छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या (NCP)...
मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये सामान्य मराठी माणसाच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असून विशिष्ट उद्योजकांना फायदा पोहोचवला जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे सर्वसर्वा...