पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या हल्ल्याला भारतीय हवाई दलाने मध्यरात्री एअर स्ट्राईक (Air strike) करत चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने पाकिस्तानमधील (Pakistan) २१ दहशतवादी छावण्यांवर आणि पाकव्याप्त...
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला पाकिस्तानने घेतला आहे. वायूसेनेने बुधवारी (India Pakistan Tension) रात्री पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राइक केली. यात सर्व दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मोजणी करण्यासाठी शासनाने शनिवारी ड्रोन सर्व्हेचा पुन्हा प्रयत्न केला. त्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला होता, तरीही...
पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या (Purandar Airport) भू संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध होतोय. शेतकऱ्यांनी ३ मे रोजी केलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं. त्यावर आता...
अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली. तर सुनील तटकरे देखील म्हणाले की, अजित पवारांना मुख्यमंत्रिपदी पाहणं आमचं स्वप्न आहे. यावर राष्ट्रवादीचे...
महाराष्ट्रातील राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंडखोरी केली होती. त्यांनी स्वतंत्र गट तयार करत...
उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत. पण पहलगाम हल्ल्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Uddhav Thackeray) काँग्रेस आणि शरद...
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. आज पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याची इच्छा व्यक्त केली. कित्येक वर्षे...
राज्यात गेल्या तीन वर्षात अनेक राजकीय (Politics) घडामोडी घडलेल्या आहेत. पण त्यातही सर्वात दोन मोठ्या घडल्या आहेत, त्या म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या...
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या...
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. या हल्ल्यानंतर विरोधातील अनेक राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात असंतोष आहे. पाकड्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने होत आहे. आज या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेले आहे. सीमेवर तणाव...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘भारत-पाक क्रिकेट होणार नाही, होऊ देणार नाही’’ असा इशारा देताच पाकड्यांची तणतणली होती. ‘तुम्ही काश्मिरात आमच्या हिंदूंचे मुडदे पाडायचे...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता संसदेचे विशेष (Pahalgam Terror Attack) अधिवेशन बोलावण्याची विनंती काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. काँग्रेस...