प्रत्येक सरकार वेगवेगळे प्रयत्न आपल्या राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी करत असतं.महाराष्ट्र सुद्धा देशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सध्याच्या घडीला परकीय गुंतवणुकीबरोबरच आकडेवारीवरुन यशस्वी ठरत असल्याचं स्पष्ट...
12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून विराट कोहलीने (Virat Kohli) निवृत्ती घेतली होती. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. किंग कोहलीने 123 कसोटी...
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी (Maharashtra Politics) जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत...
पहलगाम येथील दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) पाकिस्तानला चोख उत्तर दिले होते. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कारवाईस पाठिंबा...
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. (Maharashtra Politics) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. वांद्र्यातील...
बच्चू कडू यांचे (Bacchu Kadu) शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे. हे आंदोलन अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे...
एक महत्वाची ( Maharashtra School) बातमी विद्यार्थ्यांसाठी समोर आलीय. येत्या 16 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी...
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बापावरून’ चांगलाच वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी महायुतीमधील मित्र पक्षांवरच जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं....
भारतीय खाद्यपदार्थांची जगभरात वेगळीच (Indian Food Dishes) क्रेझ आहे. भारतीय मसाले जगात (Indian Spices) वेगळी ओळख घेत प्रसिद्ध झाले आहेत. या मसाल्यांनी जेवणाची चव...
देशातील कोणत्याही शहरात जा, तिथे आपल्याला उकाडा, गर्मी जाणवतेच. उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आुण घरे, कार्यालये, मॉल, रुग्णालये अशा सगळ्या ठिकाणी एसीचा वापर करतो. अनेक...
सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. अनेक राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि...
अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने जर आंदोलनंच केली नाहीत तर सत्ताधारी माजतील. जनतेची सेवा करायला गेले असं जर...