ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म (Technology) Amazon वर १ मे पासून सेल सुरू होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला केवळ स्मार्टफोनवरच नाही तर इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवरही मोठी सूट मिळेल. यावेळी सेलमध्ये तुम्हाला अनेक स्मार्टफोन्सवर उत्तम डील मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला महागडा...
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती. (Central government) आता केंद्र सरकारने याच मागणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आगामी जगणननेसोबतच जानिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Central government ...
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशाची राजधानी दिल्लीत बैठकांची मालिका सुरू आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi)स्वतः सतत कृतीत आहेत आणि पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी रोडमॅप तयार करत आहेत....
विवेक फणसळकर मुंबईचे पोलीस आयुक्त (New Mumbai CP) आज, 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर पुढचा पोलीस आयुक्त कोण होणार? याची चर्चा...
पाकिस्तानवर हल्ला कधी आणि कसा करायचा हे भारतीय लष्कर ठरवेल. (Pahalgam Terror Attack) मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पूर्ण मोकळीक दिली. तिन्ही...
१ मे पासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या (Money Rule Change) खिशावर होईल. बँक खात्यापासून ते एटीएम व्यवहारांपर्यंत आणि स्वयंपाकाच्या...
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (ICSE Board Result) आयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेला बसलेले विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत...
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश संतप्त आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल पाकिस्तानला कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वजण एकत्र येत आहेत....
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (India Vs Pakistan) तणाव शिगेला पोहोचला आहे. पूर्वानुभव लक्षात घेता भारत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता...
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे....
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये (Kashmir Tourism) एक भयानक दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये दहशतवाद्यांनी २६ हून अधिक लोकांचा बळी घेतला. या हत्येनंतर देशात...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. दोन्ही देशांमधील तणाव वाढला...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘‘भारत-पाक क्रिकेट होणार नाही, होऊ देणार नाही’’ असा इशारा देताच पाकड्यांची तणतणली होती. ‘तुम्ही काश्मिरात आमच्या हिंदूंचे मुडदे पाडायचे...