मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. (Mumbai Rain) या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. नदी लगतच्या भागात कोणीही थांबू नये अशा सूचना करण्यात आल्या आहे. त्यासोबतच मुंबईतील चौपाट्याही बंद करण्यात आल्या आहेत....
दोन दिवसांपूर्वी संग्रामबापू महाराज भंडारे (Sangram Bapu Bhandare) संगमनेर येथील घुलेवाडी येथे यांच्या कीर्तन कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कीर्तन बंद पाडलं आणि महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी...
1954 : राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली
2 जानेवारी 1954 हा भारताच्या इतिहासातला एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. या दिवशी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती...
नववर्ष दिन - New Year
नववर्षाची सुरुवात म्हणजे नव्या आशा, नव्या संकल्पना आणि नव्या सुरुवातीचा उत्सव. जगभर 1 जानेवारीला नववर्ष साजरे केले जाते. हा दिवस...
1986 : राष्ट्रीय ग्राहक दिन
राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्याच्या निमित्ताने...
1928 : भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश अधिकारी जेम्स साँडर्सची हत्या केली.
जेम्स साँडर्सची हत्या ही लाहोर योजनेचा भाग होती. ही योजना हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक...