महाराष्ट्रात सध्या भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक ओळखीवर मोठा राजकीय वाद उसळलेला आहे. या वादाची ठिणगी लागली प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या प्रस्तावावरून. मराठी मातृभाषेच्या जागी हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांना विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक...
मिरा भाईंदर शहर पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाच्या वावटळीत अडकलेलं दिसत आहे. एका अमराठी व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून कानशिलात लगावल्याच्या घटनेनंतर वातावरण चांगलंच पेटले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमराठी व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शहर बंदची हाक दिली...
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग फायनलमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. याशिवाय, लाखो भारतीय चाहत्यांसाठी एक मोठा धक्का म्हणजे...
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात (accident)झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची...
भारत विरुद्ध इंग्लंड(INDvsENG) उपांत्य फेरीमधील हाय व्होल्टेज सामना भारताने सहज आपल्या खिशामध्ये घालत टी२० वर्ल्डकपच्या अंतिममध्ये सहज एन्ट्री केली. पावसाचे सावट असलेल्या या सामन्यामध्ये...
भारत आणि ऑस्ट्रेलिया हा प्रत्येक स्पर्धेमधील हायव्होल्टेज सामना म्हणून पहिला जातो. आजच्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. मात्र भारताने पुन्हा एकदा सामना...
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना गेल्या महिन्यात २० मे रोजी हायस्पीड पोर्श कार (Porsche accident) चालवून दोघांना चिरडून ठार करणाऱ्या अल्पवयीन मुलाबाबत आता मुंबई...
ओबीसी बांधवांच्या संघर्षासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे उपोषण सुरू आहे. अशातच त्यांच्या घरात चार दिवसांपासून स्टोव्ह पेटलेला नाही. लक्ष्मण हाके यांच्या...
मार्चमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी) कला महोत्सवात काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'राहोवन' या नाटकात हिंदू देवता श्रीराम आणि सीता यांचे विडंबन करण्यात...
राज्याच्या विविध भागात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain) चांगलीच दाणादाण उडाली आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अद्याप हवा...
भारतीय संघासाठी हा विश्वचषक T20 World Cup तसा बघायला गेल्यास अजून तरी चांगलाच चालू आहे. भारतीय संघातील खेळाडू आपल्या प्रेक्षकांवर देशासाठी खेळून आपल्यावर प्रेम...
भारत आणि आयर्लंड यांच्यात काल (बुधवारी) T20 विश्वचषक (T20 World Cup) सामना रंगला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या सामन्यात वर्चस्व गाजवले. रोहित शर्माने...