रमेश औताडे, मुंबई
ब्रँडेड मासाल्यामध्ये किटकनाशक अंश सापडल्याने सिंगापूर व हाँगकाँग या देशाने भारतातील एव्हरेस्ट व एम डी एच (MDH) या मासाल्याबाबत (Indian Spices) नाराजी...
बीड
मराठा आरक्षणाकरिता (Maratha Reservation) पुन्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मैदानात उतरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) मतमोजणीच्या दिवशी 4 जून...
ओतूर,प्रतिनिधी ( रमेश तांबे )
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील चाळकवाडी, वामनपट्टा शिवारात बुधवारी दि.१५ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या (Leopard) जेरबंद केल्यानंतर,त्याच रात्री नऊ...
घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यावर्षी, नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून अंदमानमध्ये वेगाने पुढे सरकत आहे. मान्सून १९...
नाशिक
मोदींनी आपली वंशावळ दाखवावी, मी माझी वंशावळ दाखवितो. माझ्या आजोबांनी काय काम केले ते पाहूयात आणि मोदींच्या (PM Narendra Modi) वंशजांनी काय सामाजिक काम...
शंकर जाधव, डोंबिवली
कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदार संघातील कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाच्या SST पथकाने मंगळवार तारखेला 7 लाख रुपये इतकी संशयास्पद रोख रक्कम...
मुंबई
घाटकोपर येथे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून (Ghatkopar Hoarding) झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला...
कल्याण
पराभवाच्या भितीने इंडिया आघाडी (India Alliance) बिथरलेली आहे. त्यांच्या नादी लागून उबाठानेही (Uddhav Thackeray) पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा (Mumbai Attack) आरोपी...
रमेश औताडे / मुंबई
कोरोना (Corona) वैद्यकीयदृष्ट्या संपला असला तरी जनतेच्या मनातून अजून कोरोना गेला नाही. कोरोना नंतरची प्रथमच निवडणूक आहे. त्यांना राजकीय आरोप प्रत्यारोप...
मुंबई
उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना विनंती करतो की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर (Mumbai Attack) दबाव असेल. आता आपण लोकसभेचे...
नाशिक
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे (PM Modi) राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) हवालदिल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक...
मुंबई
मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे (Mahayuti) या दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या (BJP) रॅली, रोड शो थांबत...