मुंबई
देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे, कामगार शक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगार हिताचे...
पेण
आज संध्याकाळी 5 वाजन्याच्या सुमारास पेणसह (Pen) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Pen Heavy Rain) वादळी वार्यासाह हजेरी लावून सर्वांचीच दाणादान उडवली.
दोन दिवसांपूर्वी नागोठने...
कल्याण
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पाचव्या टप्प्यात राज्यात 13 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच...
मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. देशात लोकसभा (Loksabha) निवडणुकीचे 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर 4...
मुंबई
हवामान विभागाने कोकणपट्ट्यासह मराठवाडा, विदर्भाला वादळी वाऱ्यासह (Heavy Rain) गारपिटीचा इशारा दिला होता. तसेच मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. रायगडमध्ये (Raigad) वादळी वाऱ्यामुळे...
मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना ठाकरे गटाने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या...
सोलापूर
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाच वाटप यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान पूर्ण झाला आहे. या लोकसभा...
मुंबई
अजितदादा पवार (Ajit Pawar) नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत अशाच बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजितदादा पवार...
शंकर जाधव, डोंबिवली
शहरात लोकसंख्या झपाटयाने वाढत आहेत परिणामी डोंबिवली (Dombivli) पूर्व भागात लोकसंख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. लोकांच्या सामाजिक, शैक्षणिक गरजा वाढल्या पण येथे...
नाशिक
नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत, त्यातील 1 टक्का सुद्धा...
कल्याण
सलग 10 वर्ष यशस्वी खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पुढील पाच वर्षाचे व्हीजन...
मुंबई
मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...