मुंबई
राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...
मुंबई
राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी...
पुणे
पुण्यात 19 मे रोजी झालेल्या कार अपघातामध्ये (Pune Accident) तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल...
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजी नगर (Sambhaji Nagar Crime) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्न करून देत नसल्याच्या वरून दोन मुलांनी आपल्या वडिलांची हत्या...
मुंबई
प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेता फिरोज खान (Firoz Khan Died) यांच्याबद्दल एक दुखद बातमी समोर समोर आली आहे. अभिनेता फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने...
मुंबई
डोंबिवलीतील एमआयडीसीत (Dombivali Blast) केमिकल कंपनीत (Chemical Companies) झालेल्या भीषण स्फोटात (Blast) आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण गंभीर जखमीअसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली...
मुंबई
पुण्यातील कल्याणीनगर (Pune Accident) भागात झालेल्या भिषण कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला असताना कार चालकाची अवघ्या 15 तासात सुटका होते हे अत्यंत गंभीर असून...
मुंबई
कर्जत (Karjat) जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीच्या (MIDC) नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांना (Farmers) डावलून बाहेरून आलेल्या...
मुंबई
पुणे अपघातातील आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी फोन केला होता. वकील तिथे कोणी पाठवला, त्या आरोपीला इतक्या पटकन बेल कशी मिळाली, या सगळ्याची उत्तरे...
शंकर जाधव, डोंबिवली
डोंबिवलीतील एमआयडीसीत (Dombivali Blast) केमिकल कंपनीत (MIDC) झालेल्या भीषण स्फोटात (Blast) आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण गंभीर जखमीअसल्यामुळे...
मुंबई
कुख्यात गुंड अरूण गवळी (Arun Gawli) यांच्या सुटकेला राज्य सरकारने विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे....
मुंबई
नाल्याचा गाळ वसईतील ज्या खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे त्याचे ऑडिट करण्यात आले आहे का? असा सवाल करीत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष...